देशातील वाहन बंदी असलेले एकमेव पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान! या गावाचा कायदासुद्धा ब्रिटीशांनी केला आणि आजही तोच कायदा अंमलात आणला जातो. त्याचप्रमाणे येथील दळणवळणाची साधनेदेखील ब्रिटीश काळातीलच आहेत. ती म्हणजे घोडा आणि हातरिक्षा. हातरिक्षा आणि घोड्यांद्वारे पर्यटकांना तसेच सामानाची ने आण करून येथील स्थानिक व्यवसाय करत आहेत. स्थानिकांच्या या गुलामगिरीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनील शिंदे यांनी याचिका केली असून त्यावर २ न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्राला आणि राज्याला विचारणा केली आहे. या साधनांचा वापर कालांतराने येथे वास्तव्यास आलेल्या लोकांनी पर्यटकांना येथील प्रेक्षणीय स्थळ दाखवण्यासाठी केला आहे. स्थानिकांनी हातरिक्षा आणि घोडा हे आपले उदरनिर्वाहाचे साधन केले. खरंतर माणसाला माणूस ओढत घेऊन जाणे ही सुद्धा एक गुलामगिरीच आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वांतत्र्य मिळवलेल्या भारत देशात गुलामगिरीचं चित्र दर्शवणारी हातरिक्षा देशातून हद्दपार झाली. पण, याला माथेरान शहर अपवाद राहिले आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. देश विदेशातील लाखो पर्यटक माथेरानला दरवर्षी भेट देत असतात. निसर्गाने नटलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची नेहमी रेलचेल सुरू असते. माथेरानचे सौंदर्य असेच टिकून राहावे आणि प्रदूषण होऊ नये म्हणून मुंबईतील काही जणांनी येथे वाहनबंदी असावी म्हणून जोर पकडला. मात्र, यामुळे स्थानिकांसह येणाऱ्या पर्यटकांना दस्तुरी नाक्यापासून चालत अथवा घोडा किंवा हातरिक्षाने प्रवास करावा लागत आहे. येथील स्थानिक घोडे आणि हातरिक्षा व्यावसायिक यांनाही यामुळे गुलामगिरीसारखे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळेच माथेरानमध्येही ‘ई रिक्षा’ सुरू करण्याबाबत जोर वाढत आहे. माथेरानचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे यांनी रिक्षा चालकांच्या गुलामगिरीला व आरोग्यविषयक होणारी हेळसांड हद्दपार करण्याकरता सर्वोच्च न्यायलयात लढा उभारला होता. या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने राज्य व केंद्र सरकारला फटकारले. तसेच केंद्राला ३ आठवड्यांच्या मुदतीत निवेदन सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. त्याचबरोबर आधुनिक युगात प्राचिन काळातील वाहतूक व्यवस्था कशी सुरू राहू शकते असा प्रश्न विचारत, याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईजवळच्या माथेरान हिल स्टेशनच्या ‘ई रिक्षा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Must read
News
Government has a moral responsibility to repair roads before implementing changes in Motor Vehicles act
Panaji : Indian Youth Congress (IYC) Goa Unit has written to the Director of Transport opposing the new changes made in the Motor Vehicles...
News
BJP is steadfast in following Manohar Parrikar’s legacy : CM Pramod Sawant
Panaji : Chief Minister Dr Pramod Sawant has slammed Manish Sisodia the deputy Chief Minister of Delhi who recently said that BJP is drifting...
News
Act quickly, decisively on Taxi issue: Rohan Khaunte
Porvorim: Independent MLA Rohan Khaunte on Monday demanded that Goa government should act quickly and decisively on taxi-Goa Miles issue.
Khaunte tweeted “Patience is a...
News
Govt approves Rs 129 cr worth highway projects in Goa
The government on Monday said it has approved Rs 128.66 crore worth highway projects in Goa.
The eight projects are for building 39.7 km of...
- Advertisement -
Previous articleमहाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Next articleCongress opposes visit of Javdekar for IFFI
- Advertisement -
More articles
आता आंब्याची प्रदेश व नावा नुसारच होणार विक्री आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश
सिंधुदुर्ग - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कोणत्याही प्रकारचा आंबा हा कोकण हापूस या नावाने विक्री केला जातो. त्यामुळे सिंधुदुर्ग मधून येणाऱ्या आंब्याच्या...
ओरोस जिल्हा रुग्णालयात लवकरच दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरु होणार आ. वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा
सिंधुदुर्ग - कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात आज भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून...
सिंधुदुर्गात सोमवारनंतर होणार होम आयसोलेशन बंद, जिल्ह्यात लसीचे 1170 डोस शिल्लक पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोमवारनंतर होम आयसोलेशन बंद केले जाणार आहे. त्यामुळे 1,014 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय भवन आणि उच्च...

Latest article
News
Government has a moral responsibility to repair roads before implementing changes in Motor Vehicles act
Panaji : Indian Youth Congress (IYC) Goa Unit has written to the Director of Transport opposing the new changes made in the Motor Vehicles...
News
BJP is steadfast in following Manohar Parrikar’s legacy : CM Pramod Sawant
Panaji : Chief Minister Dr Pramod Sawant has slammed Manish Sisodia the deputy Chief Minister of Delhi who recently said that BJP is drifting...
News
Act quickly, decisively on Taxi issue: Rohan Khaunte
Porvorim: Independent MLA Rohan Khaunte on Monday demanded that Goa government should act quickly and decisively on taxi-Goa Miles issue.
Khaunte tweeted “Patience is a...
News
Govt approves Rs 129 cr worth highway projects in Goa
The government on Monday said it has approved Rs 128.66 crore worth highway projects in Goa.
The eight projects are for building 39.7 km of...
National News
आता आंब्याची प्रदेश व नावा नुसारच होणार विक्री आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश
सिंधुदुर्ग - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कोणत्याही प्रकारचा आंबा हा कोकण हापूस या नावाने विक्री केला जातो. त्यामुळे सिंधुदुर्ग मधून येणाऱ्या आंब्याच्या...